एखाद्या प्रॉपर्टीवर तुम्हांला हक्क कायदेशीररित्या घ्यायचे असल्यास तुम्हांला काही प्रक्रियेतून जावे लागते. त्यासाठीची एक पायरी म्हणजे वारस नोंदणी. वारस नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तुमचे हक्क ग्राह्य धरले जात नाहीत. तर संबंधित कागदपत्रे जोडून स्थानिक कार्यालयात अर्ज केल्यानंतर ही ‘वारस नोंद किती दिवसात होते व ही वारस नोंदणी इतकी का महत्वाची असते’ ते इथे बघूया.
तुमच्या प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांसाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला भेट द्याकुटुंबातील मयत व्यक्तीनंतर त्याच्या संपत्तीचा वारस म्हणून तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करावे लागते. हा अर्ज त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या तीन महिन्याच्या आत वारस नोंदीचा अर्ज करावा. सर्वांत आधी ही नोंद रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. पडताळणीनंतर साधारण पंधरा ते अठरा दिवसांदरम्यान फेरफार नोंदणीबाबत कायदेशीर आदेश दिला जातो. अधिकृतरित्या तुम्हांला वारस नोंद प्रमाणपत्र तीस दिवसात प्रमाणित करण्यात येते.
वारस नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
वैयक्तिक ओळखपत्र
रहिवासी ओळखपत्र
मृत्यूपत्र (असल्यास)
अर्ज कोर्ट फी स्टॅम्प सोबत
अर्जदारांचे शपथपत्र व फोटो
जन्म-मृत्यु नोंद पुरावा
शेवटची पेन्शन घेतल्याचा पुरावा (मयत व्यक्ति पेन्शनधारक असल्यास)
अर्जदारांचे जन्मतारखेचे पुरावे
एकंदर उपरोक्त माहितीच्या आधारे, varas nond kiti divsat hote आणि या प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी तुम्हांला कल्पना आली असावी. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ई-हक्क सिस्टमचा वापर करून हा अर्ज ऑनलाइनसुद्धा भरू शकता.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
जुने फेरफार कसे काढावे ? घरपट्टी नावावर करणे अर्ज वारस दाखला कसा काढावा ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & Delivery
Intercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Leave an answer
You must login or register to add a new answer .
वारस नोंद किती दिवसात होते?
Ajay F
14210 Views
1
2 Year
2023-04-04T18:28:08+00:00 2023-06-16T15:14:40+00:00Comment
Share